त्यांनी केलेले कार्य किनवट परिसरातील समाजाला अंधाराकडून उजेड्याकडे नेणारे आहे. शिक्षणाचा दीप, सामाजिक समता आणि स्वाभिमान या मूल्यांचा प्रसार त्यांनी आयुष्यभर केला.
Wednesday, 26 November 2025
हुतात्मा जे नागोराव प्रा संतोष गोपीचंद
किनवट हे निसर्ग संपन्न विविध आदिवासी संस्कृतींनी नटलेले आहे. अशा या भूमीत विविध समाज सुधारक राजकीय नेतृत्व उदयास आलेले आहेत त्यामध्ये नागोराव हे व्यक्तिमत्व एक आहे त्यांनी या परिसरातील शैक्षणिक राजकीय सामाजिक न्याय व्यक्तिमत्व विकास व्यापार दळणवळण प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रंत विकास व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आणि त्यांच्याकडून भरपूर प्रेरणा घेण्यासारखे आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...
No comments:
Post a Comment