Wednesday, 12 November 2025

सुखी जीवनाचे रहस्य -प्रा संतोष गोपीचंद पवार

सुखी जीवनाचे रहस्य महाभारत जय ग्रंथ, रामायण तसेच विविध काळात घडलेल्या संतांनी वेळोवेळी सांगितलेले आहे. चिंता म्हणजे चिता उदास राहण्याऐवजी नेहमी निरंतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे त्याला चिंता म्हणत नाही तर संघर्ष म्हणतात.
 महाभारतातील शांती पर्व आणि अनुशासन पर्व या भागात *संतोषात परम सुकम" असे म्हटले आहे.
*उद्धरेदात्मनाsत्मान  नात्मा नमवसादयेत!
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपूरात्मन:||"
संत तुकाराम याबाबत असे म्हणता 
* जो काही होईल ते चांगलेच होईल,  आत्म राम चि पाहे अंतर भावे"
संत कबीर दास याबाबत असे म्हणतात की 
* साधो यह तन सुर की वाणी मन चंगा तो कठोती मे गंगा|"
संत ज्ञानेश्वर याबाबत असे म्हणतात की 
* संतोषी जना ची सतत राहे समाधी"
संत एकनाथ महाराज यासंदर्भात म्हणाले होते की, 
*आपुलाची आपण आपुला होईल उद्धार"म्हणजे मनुष्याने स्वतःच्या प्रयत्नांनी आणि विचारशुद्धीने स्वतःचा उद्धार करावा. 
याबाबत समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात की 
* मन सुखाचे कारण मनघि असते."
*मनाशी जिंकले तो विश्वाशी जिंकला, आपल्या मनाचा जो होईल राजा तोच सुखी होईल साचा".
*मनाचे समाधान खरे मुक्तीचे कारण आहे".

No comments:

Post a Comment

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...