महाभारतातील शांती पर्व आणि अनुशासन पर्व या भागात *संतोषात परम सुकम" असे म्हटले आहे.
*उद्धरेदात्मनाsत्मान नात्मा नमवसादयेत!
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपूरात्मन:||"
संत तुकाराम याबाबत असे म्हणता
* जो काही होईल ते चांगलेच होईल, आत्म राम चि पाहे अंतर भावे"
संत कबीर दास याबाबत असे म्हणतात की
* साधो यह तन सुर की वाणी मन चंगा तो कठोती मे गंगा|"
संत ज्ञानेश्वर याबाबत असे म्हणतात की
* संतोषी जना ची सतत राहे समाधी"
संत एकनाथ महाराज यासंदर्भात म्हणाले होते की,
*आपुलाची आपण आपुला होईल उद्धार"म्हणजे मनुष्याने स्वतःच्या प्रयत्नांनी आणि विचारशुद्धीने स्वतःचा उद्धार करावा.
याबाबत समर्थ रामदास स्वामी असे म्हणतात की
* मन सुखाचे कारण मनघि असते."
*मनाशी जिंकले तो विश्वाशी जिंकला, आपल्या मनाचा जो होईल राजा तोच सुखी होईल साचा".
*मनाचे समाधान खरे मुक्तीचे कारण आहे".
No comments:
Post a Comment