Tuesday, 23 December 2025
कच्चे मीठ खाणे आरोग्यास हानिकारक
दैनंदिन जीवन धकाधकीचे आणि पळापळीच्या आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती खाण्याबाबत जागरूक राहत नाही त्यामुळे अनेक बिमाऱ्या या जळतात ज्या जीवनभर सोडत नाही त्यामुळे जीवन समस्या लोकांनी वेढले जाते या समस्येवर महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे कच्चे मीठ खाऊ नये तसेच बाहेरील पदार्थ देखील खाऊ नये यामध्ये लोणचं हे खूप हानिकारक आहे लोणचं मोठ्या प्रमाणात कच्च्या मिठने बनते याचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होतो कच्चे मीठ हे आरोग्य खूप हानिकारक असते त्यामुळे लोक बपी शुगर हृदयरोग अशा अनेक गंभीर बिमारी होऊ शकतात त्यामुळे कधीही भाजी योग्य नीट टाकून शिजवलेले खावे त्यामुळे आरोग्य हे चांगले उत्तम राहते भाजीत एकदा मीठ टाकल्यानंतर जेवताना कधीही वरून कच्ची नीट टाकू नये यामुळे हाडे सुद्धा दिसून बनतात
Subscribe to:
Post Comments (Atom)
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...
No comments:
Post a Comment