त्यामुळे आजची जीवनशैली ही आपण काय खातो कसे राहतो यावर आधारित आहे काही खा केमिकलच मिळणार असं म्हणून लोक मुद्दामहून काही पण खातात ते चुकीचे आहे जेवढं सांभाळून राहता येईल तेवढं सांभाळलं तर शरीर निरोगी राहू शकतात या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते तोंडामध्ये काय खायचं एक बार पोटात गेल्यावर ते बाहेर निघत नाही त्यामुळे विचार करून खायचा तरच आपलं शरीर निरोगी राहू शकते.
विज्ञान युगामध्ये विविध शोध लागत आहे या शोधा पैकीच एक महत्त्वाचा शोध म्हणजे काळे जिरे आहे या काळा जिरा चा उपयोग कसा करावा ज्यामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोग यासारखे गंभीर रोग दूर राहतील याचा वापर तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा तर याचे फायदे आपल्याला मिळतील..
No comments:
Post a Comment